आपण रस्त्यावरून चालताना आपल्याला वाटेतच खमंग गरमागरम पदार्थांचा वास आला की आपली पावले त्या ठिकाणी वळतात आणि आपल्याला ते खाण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे आपल्या जीभेवर मोठ्या प्रमाणात ताबा असणे गरजेचे आहे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी जिभेवर ताबा असेल तरच मनावर आणि आचरणावर वर्चस्व असेल याविषयी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Taste #Mind #Food<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
